संपूर्ण जगाला कोरोना महामारी ने ग्रासले असून यात मागील वर्षी पासून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट कोरोना मुळे राहिले आहे. तर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय... महाराष्ट्रात पहिले ते आठवी च्या विद्यार्थ्यांना सरसगट पास करा. चे आदेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड